ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसाचा जोर वाढल्याने कुरनूर धरणाच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा

अक्कलकोट : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. यात सध्या १ हजार ८०० क्यूसेक पाणी हे बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून नदी काठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.…

बोरगाव (दे) गावजवळच्या पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे गावाजवळ असलेल्या ओढ्यातील पुलावरून सतत पाणी वाहत असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे. तसेच नागरिकही जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवण्याची मागणी…

गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील…

मुंबई दि ६:  कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत…

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत

बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या…

हागणदारीमुक्त अभियान राहिले केवळ कागदावरच, दुधनीत नागरिकांचा थंडा प्रतिसाद

दुधनी  : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच त्याचा फटका आता स्वच्छ भारत अभियानालाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागातील सर्व गावे २०२२ पर्यंत शंभरटक्के हागणदारी मुक्त…

चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक वाढतो,अक्कलकोट लायन्स क्लबच्यावतीने तेवीस शिक्षकांचा सन्मान

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५ : शिक्षकांमुळे समाज घडत असतो हे जरी खरे असले तरी चांगल्या शिक्षकांमुळे शाळेचा लौकिक देखील वाढतो त्यामुळे प्रतिष्ठा आणि सन्मान वाढतो, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष पंडित यांनी…

समाजाचे कल्याण हाच वीरशैव सिद्धांत : खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामीजी;लोकाभिमुख प्रशासन प्रमुख…

सोलापूर,दि.५ : प्रतिनिधी निस्वार्थ भावनेने समाजाचे कल्याण करण्याचा मार्ग महात्मा बसवेश्‍वरांनी जगाला दाखवून दिला आहे. हाच खरा वीरशैव सिद्धांत आहे. हा सिद्धांत समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत ,असे प्रतिपादन खासदार डॉ.…

किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपसरपंच अमोल हिप्परगे यांच्या पुढाकाराने…

विद्यापीठाच्या युवा महोत्सवास सोमवारपासून प्रारंभ! 350 विद्यार्थ्यांच्या सृजनरंगांची बरसात; तयारी…

सोलापूर, दि.४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या सतराव्या युवा महोत्सवास सोमवार, दि. 6 सप्टेंबर 2021 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. कोविडमुळे ऑनलाईन…

मधमाशापालन योजनेच्या लाभासाठी खादी ग्रामोद्योगचे आवाहन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मधकेंद्र योजना मधमाशापालन योजनेसाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा…
Don`t copy text!