पावसाचा जोर वाढल्याने कुरनूर धरणाच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा
अक्कलकोट : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. यात सध्या १ हजार ८०० क्यूसेक पाणी हे बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असून नदी काठच्या गावांना पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.…