ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शहीद जवान कैलास पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा,  दि.4 : : अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी आज चिखलीचा आसमंत निनादला. तालुका क्रीडा संकुल मैदानावर जमलेल्या हजारो नागरिकांनी शहीद जवान कैलास पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यात युनिट…

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालय तातडीने सुरू करण्याचे सामाजिक न्याय…

मुंबई, दि. 03 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये तातडीने सुरू करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पुणे व परळी वैजनाथ या दोन ठिकाणी महामंडळाचे कार्यालय स्थापित होणार आहे. ऊसतोड…

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना – आरोग्यमंत्री…

मुंबई, दि. 4 : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे…

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. ४ : लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास…

कर्नाटकात जात आहात? तर हे आवश्य वाचा, तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी

गुरुशांत माशाळ दुधनी दि. ०४ ऑगस्ट : देशात कोरोनाचा तिसरी लाट येण्या पूर्वीच कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून…

किणीमोड तांड्यातील अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यातील अवैध हातभट्टी दारू साठ्यावर मंगळवारी दुपारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून अवैध हातभट्टी दारू पकडली. शशिकांत निलु राठोडच्या पत्रा शेडच्या बाजूला तीन…

राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस ! कुठे आश्वासन, कुठे थेट अधिकाऱ्यांना फोन,…

मारुती बावडे अक्कलकोट  : राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमाला सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकोट तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबार…

राज्यपाल दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत – नवाब मलिक

मुंबई दि. ३ ऑगस्ट - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करु पहात आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतलेल्या…

राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या मदतीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. पुनर्बांधणीचे 3000 कोटी…

माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्था…

मुंबई, दि. ३ ऑगस्ट : आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन…
Don`t copy text!