ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संकटात रुग्णवाहिकेमुळे नागरिकांचा जीव वाचेल, अक्कलकोट येथे खासदार निधीतून मिळाली रुग्णवाहिका

अक्कलकोट,दि.२ : कोरोना महामारीमध्ये जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा विचार करून रुग्णवाहिकेची सोय केली आहे, त्याचा लाभ गरजू रुग्णांना नक्की होईल आणि त्यांचा जीव वाचेल, असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारला दुधनीत उत्तम प्रतिसाद

दुधनी दि. ०२ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि. प.…

सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध: पाटील, राष्ट्रवादीच्या जनता दरबार…

अक्कलकोट, दि.२ : राष्ट्रवादी हा पक्ष सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारा आहे. सरकार आमचे असले तरी जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.सत्ता असो किंवा नसो आम्ही जनतेच्या कामासाठी सदैव कटिबद्ध असतो, असे प्रतिपादन…

राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबई दि २: राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत…

राज्यातील दुकानांच्या वेळ चार तासांनी वाढणार? काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचा सविस्तर

सांगली : राज्यातील दुकानांच्या वेळा रात्री ८ वाजेपर्यंत वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे केली.सांगली येथील पूरग्रस्‍त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यांनतर झालेल्या पत्रकार…

पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली, दि. 02 : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यासमोर सध्या कोरोनाचे आणि पूरस्थितीचे संकट असले तरी मी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जी…

शिक्षण महर्षी सि. ना. आलुरे गुरूजी यांचे ९०व्या वर्षी निधन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार आणि शिक्षण महर्षी सि.ना. आलुरे गुरूजी यांचे वयाच्या ९०व्या वर्षी आज सोमवारी पहाटे दीर्घ आजारानं निधन झाले. आलुरे गुरुजी यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ नंतर अणदूर या गावी अंत्यसंस्कार होणार असल्याचे…

ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष…

मुंबई, दि. 1 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुनं देशासाठी दुसरं…

टोकियो ऑलिम्पिक; अखेर पी. व्ही. सिंधूने कांस्यपदकावर कोरले नाव

टोकियो : भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. आज (रविवार) खेळल्या गेलेल्या (बॅडमिंटन) कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बिंग…

सर्वसामान्यांना त्यांचे हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.१ : - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून…
Don`t copy text!