ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये’ ‘अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही’…

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीने मंजूर केलेली ‘एमपीएससी’ची पदे…

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना एक पत्र, पत्राच्या माध्यमातुन केल्या…

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने प्रचंड नुकसान केलं आहे. याच भागाचा दौरा केल्यानंतर सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर या मदतीसंदर्भात करावयाच्या…

पुणे जिल्ह्यात आढळला झिका आजाराचा पहिला रुग्ण; रुग्ण पूर्णपणे झाला बरा

मुंबई : पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे…

गोगांव येथील बेघर वस्ती मधील नवीन डीपीचे उद्घाटन

अक्कलकोट, दि.१ : गोगांव (ता. अक्कलकोट) येथे बेघर वस्ती येथे नवीन डीपी बसवल्याने नागरिकांचा विजेचा प्रश्न मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. एकच डीपी वर संपूर्ण गावचे विद्युत कनेक्शन असल्याने गावात अनेक समस्याला तोड द्यावे…

बोरामणीत ९१ लाखांचे विकासकामे मंजूर, धनेश आचलारे यांच्या पाठपुराव्यास यश 

मंद्रूप : बोरामणी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्या मागणीनुसार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याने आणि महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्न आणि शिफारसने…

राष्ट्रवादी आपल्या दारीचा रथ अककलकोट तालुक्यात उद्यापासून धावणार

अक्कलकोट दि.३१ : राष्ट्रवादी आपल्या दारी हा उपक्रम २ आणि ३ ऑगस्ट रोजी अककलकोट शहरातून सुरू होत आहे. या दौऱ्यात जनतेच्या समस्या, अडचणी ऐकून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका अध्यक्ष दिलिप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी दिली. या…

बारावीच्या निकालाची उत्सुकता वाढली; महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या लागण्याची…

मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता 12 वीचा निकाल उद्या सोमवार 02…

दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले – प्रा. मिलिंद जोशी

सोलापूर - जीवनातल्या सात्त्विकतेचा शोध घेणाऱ्या दत्ता हलसगीकर यांच्या कवितेने समाजमन संस्कारित केले असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. राजसत्ता ही ज्ञानसत्तेच्या सोबत असण्याचा काळ बदलत चालला…

पी.व्ही सिंधू फायनलच्या रेसमधून बाहेर

टोकीयो : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिच्याकडून १३० कोटी भारतीयांना सुवर्णपदकाची आशा होती. आशांना चिनी तैपेईचा खेळाडू तै-झु- यिंगने सुरुंग लावला. आज झालेल्या सेमिफायनल लढतीत तै-झु- यिंग हिने पी.व्ही. सिंधूचा दोन सेटमध्ये…
Don`t copy text!