ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा – पालकमंत्री…

कोल्हापूर,दि.23 : सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे  तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देवून प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील…

महाड येथील बचाव कार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, २३ : महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र…

भाविकांविना वटवृक्ष मंदिरात गुरूपौर्णिमा संपन्न; सलग दुसऱ्या वर्षीही गुरू -शिष्यांच्या भेटीची परंपरा…

अक्कलकोट:  गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील महतीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थनाच गुरु मानणारे असंख्य…

विश्वन्युज मराठी इंपॅक्ट…! दुधनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाखांचा निधी मंजूर;…

दुधनी : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत. नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी ही माहिती दिली. याबाबत गेल्याच आठवड्यात विश्वन्युज माराठीने स्मशानभूमीच्या…

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये दरड कोसळली, दरडीखाली अनेक जण दबल्याची माहिती

रायगड : जिल्ह्यातील महाड मध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ह्या घटनेत 32 घरांचा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबरोबरच या घटनेत असंख्य नागरिक बेपत्ता झाल्याचे हे सांगण्यात येत आहे. याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेले…

पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा

मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या…

पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 22 : पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण…

कोयना नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा, दि.22 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. आज कोयना धरणात 72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पडत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी आहे. उद्या 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणातून…

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली; लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले – परिवहनमंत्री अनिल परब…

मुंबई, दि.२२ : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता…

पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली

मुंबई, दि.२२ : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर…
Don`t copy text!