ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

पुणे, दि.१६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. १५) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे दीक्षांत भाषण झाले. उच्च…

कोरोना महामारीने विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षातला आनंद हिरावून घेतला !

उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्टीनंतर दरवर्षी शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्याने 'स्कूल चले हम' म्हणत शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशोत्सवाने’ बहरून जायचा.नवा गणवेश, नवे दप्तर, नवा जोश अशा जय्यत तयारीनिशी…

मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकर घेणार सहभाग; आंबेडकर कोल्हापूरात दाखल

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच राजकारणात आपला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात उद्या कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात निघणारा मोर्चा हा पहिला मराठा मोर्चा ठरणार आहे.…

धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा ; धोकादायक…

मुंबई,दि.१५: मुंबई महानगर परिसरातील (एमएमआर) धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी समूह (क्लस्टर) आराखडा तयार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांना…

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा – नाना पटोले

जळगाव : पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काल सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली…

कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश अपघाती विमा योजनेत करावा, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट : राज्यात सध्या कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे यामध्ये त्यांची कौटुंबिक हानी मोठी झाली आहे. त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत याचा समावेश…

कोरोना संपलेला नाही, बेफिकीर वागू नका, अक्कलकोटच्या मुख्याधिकाऱ्यांचे शहरवासीयांना आवाहन

अक्कलकोट  : कोरोना संपलेला नाही. काही प्रमाणात फक्त निर्बंध शिथिल झाले आहेत म्हणून बेफिकीर राहू नका, जबाबदारीने वागा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. हे माहीत असूनही एकदम खुलेआमपणे गर्दी करणे…

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर…

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ; कृषी विभागाचा उपक्रम

सोलापूर,दि.14: जिह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाअधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने खरीप पीक स्पर्धा आयोजित केली…

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 23 जूनपर्यंत अर्ज करा प्रकल्प अधिकारी शुभांगी…

­­सोलापूर  : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी 23 जून 2021…
Don`t copy text!