ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधात तक्रार

मुंबई : राम मंदिरसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी दादरमधील शिवसेना भवनासमोर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली फटकार…

काँग्रेसमधील अंर्तगतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. राज्यात काँग्रेसची अवस्था मागील…

“या” मतदार संघात झळकले “आमदार कागदावर”…! आशयाचे बॅनर

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या तीन महिन्यापासून मतदार संघात नसल्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोस्टरबाजी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघ असलेल्या माजीवाडा भागात अनेक ठिकाणी…

पंतप्रधानांनी ठरवलं तर आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज कोल्हापूरात मूक आंदोलन करण्यात आला. या मूक आंदोलनात विविध राजकिय पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित…

कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाला सुरुवात

कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले आहे . राज्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या नंतर राजश्री शाहू महाराज समाधीस्थळावर आंदोलनाला सुरुवात…

कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप, कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक…

मुंबई दि.१५ :- ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने…

सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरु ; पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार,…

मुंबई दि १५: सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात देखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घरकुल लाभार्थ्यांना आवाहन, महाआवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या…

महा आवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई गृह प्रवेशाचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक…

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी ; आषाढी वारीसाठी नियमावली…

मुंबई, दि. १५ : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता…

संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्याला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राम जन्मभूमी मंदिराची उभारणी हा भागव्यवर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमी जागा खरेदी करण्यात काही गैर व्यवहार झाला असेल तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिली…
Don`t copy text!