ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा मृत्यू

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वांगी फाट्याजवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर वाहतूक करणारी ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये दोन प्रवाशांचा…

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी…

फॅमिली प्लॅनिंगचे कै. आवाबाई वाडिया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर ; फिरदोस पटेल, अश्विनी…

सोलापूर : फॅमिली प्लॅनिंगच्या राष्ट्रीय संस्थापिका पद्मविभूषण कै. आवाबाई वाडीया कर्तृत्वशालिनी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल, दै. दिव्य मराठीच्या वरिष्ठ पत्रकार अश्विनी…

‘आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘’माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या घोषणेची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये…

बारावीचा निकाल वेळेत लागणार; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक…

ऑनलाईन नोंदणी केलेल्या १५ हजार शेतकऱ्यांचे धान पडून ; व्यापाऱ्यांना स्वस्त किंमतीत धान विकण्याची…

मुंबई, दि. ३ मार्च - ऑनलाईन नोंदणी केलेल्या राज्यातील ३० हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे १५ हजार शेतकऱ्यांचे धान्य पडून असताना सरकारने कोणतीही कल्पना न देता राज्यातील धान खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, तरी…

परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…राज्यात असं वारंवार घडतंयच कसं, सरकार काय…

मुंबई, दि. ३ मार्च - बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी…

किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा ; विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर…

मुंबई, दि. ३ मार्च - विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच…

कुरनूरला प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत गरज ; सरपंच व्यंकट मोरे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कुरनूर : २००१ साली पुनर्वसन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची गरज भासत आहे. रात्री अपरात्री अनेक शेतकरी हे शेतीच्या कामानिमित्त धरणाकडे जात असतात एखाद्याला जर सर्पदंश झाला तरी त्याला तात्काळ जवळच्या…

जिल्हास्तरीय पाचदिवसीय कृषि महोत्सव रविवारपासून शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे…

सोलापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने दि. ५ ते ९ मार्च २०२३ या कालावधीमध्ये लक्ष्मी विष्णू मिल मैदान, मरीआई चौक, सोलापूर येथे जिल्हा कृषि महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या…
Don`t copy text!