ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

मुंबई दि. 1: जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात…

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा…

बाबरी मशीद पाडण्याची घटना पूर्वनियोजित नव्हती, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

दिल्ली,दि.३० : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा निकाल अखेर बुधवारी जाहीर झाला. या प्रकरणामध्ये 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बाबरी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद तसेच कारसेवक यांच्यावर…

अक्कलकोटमध्ये महावितरणचा मनमानी कारभार,तक्रार देऊनही कोणीच दखल घेईना !

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील दरी वस्ती येथील विद्युत रोहित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत रोहीत्र नादुरुस्त राहिलेला आहे.यामुळे शेतकऱ्याचे…

सोयाबीनच्या खरेदीला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ

मुंबई,दि.२९ : 2020 - 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.तर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात…

देशात एच सीएनजी वापरण्याला केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२९ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या निर्णयाला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…

‘खेलो इंडिया फिर से’ उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरू होणार

दिल्ली,दि.२९ : 'खेलो इंडिया फिर से' या उपक्रमांतर्गत देशात टप्प्याटप्प्याने क्रीडा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील…

देशात किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच

दिल्ली,दि.२९ : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाकरता किमान आधारभूत दराने खरेदी सुरूच ठेवली असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.राज्याकडून आलेल्या प्रस्तावांच्या…

राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांसाठी राज्यपालांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई,दि.२९ : राज्यातील अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरे बांधण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या नव्या बदलानुसार आता त्यांच्या लगतच्या परिसरामध्ये त्यांना जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.या दृष्टीने राज्यपाल…
Don`t copy text!