ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात रेमडेसिव्हिर औषधाचा काळाबाजार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, दि.१० : राज्यात रेमडेसिव्हीर या औषधाची प्रचंड टंचाई असून त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे,याकडे तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.यावर त्यांनी स्वतंत्र…

सेवाग्राम आश्रम पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास

मुंबई,दि.१० : वर्धा येथील सेवाग्राम आश्रम जगभरातल्या गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल,अशा पद्धतीचे काम आपण करू,असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सेवाग्राम विकास आराखडयातील विविध…

स्वच्छ भारत संकल्पनेतून देशातील ९७ टक्के शहरे हागणदारीमुक्त,केंद्र सरकारने दिली माहिती

दिल्ली,दि.१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत स्वस्थतम भारत निर्माण करण्याच्या योजनेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असून देशातील ९७ टक्के शहरेही हागणदारी मुक्त झाले आहेत,अशी माहिती केंद्र…

देशात आतापर्यंत 7 कोटी 70 लाख रुग्णांची कोरोना चाचणी,आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

दिल्ली,दि.१० : देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्या पार्श्वभूमीवर चाचण्या देखील वाढले असून आतापर्यंत देशात ७ कोटी ७० लाख रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत. कोव्हिडं - १९ च्या दररोजच्या चाचणी करण्यामध्ये…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन,उद्या शनिवारी दुपारी 2 वाजता दुधनीत…

अक्कलकोट, दि.२ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा संगप्‍पा म्हेत्रे यांचे शुक्रवारी, अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली, सुना…

परतीच्या पावसात ‘कुरनूर’ ९२ टक्के भरले, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१० : परतीच्या पावसाने दिलासा दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण ९२ टक्के भरले आहे. पाण्याचा 'फ्लो' असाच कायम राहिल्यास रविवारपर्यंत हे धरण भरण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी…

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे मध्ये तिघांचा विहिरीत बुडून मृत्यू,गावातून हळहळ

अक्कलकोट,दि.2 : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान गावाजवळच्या सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. अविवाहित शिवराम मोतीराम गवळी (वय…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या कांदा साठवणुकीच्या ‘महाओनियनच्या’ सहा प्रकल्पांचे लोकार्पण

मुंबई, दि. १: कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिले. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत…

केंद्राच्या कृषिविषयक कायद्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाने…

मुंबई,दि.1 : केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांच्या राज्यातील अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करणार : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 1 : कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीकोनातून प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डकडे तात्काळ पाठवावेत, असे…
Don`t copy text!