ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील एमपीएससी परीक्षा पुढे ढकला,आमदार विनायक मेंटेनी केली मागणी

मुंबई,दि.६ : येत्या 1 आणि 22 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी,अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. आता ही मागणी मान्य होते का ती पहावी लागेल.परीक्षा देऊ…

डॉ.दिगंबर शिर्के कोल्हापूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू

कोल्हापूर,दि.६ : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. शिर्के यांची नियुक्ती…

अक्कलकोटच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल

अक्कलकोट,दि.६ : स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ साठी अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद कन्नड मुलींच्या…

मुख्यमंत्र्यांनी स्वतः सह करून घेतली कुटुंबाची आरोग्य तपासणी

मुंबई,दि.६ : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी मुंबई येथील वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व प्रभागातील पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य…

सर्व्हर क्रॅशमुळे तीन दिवसांच्या विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकात बदल,9 ऑक्टोबरपासून परीक्षा नियोजित…

सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मात्र परीक्षेच्या ऑनलाइन पोर्टलवर व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाले आहे. त्यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या सर्व…

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शेतकरी…

मुंबई, दि. 6: केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी…

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात येणार, उच्च व तंत्रशिक्षण…

पुणे,दि. 6: पुणे विद्यापिठा अंतर्गत एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व…

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना अरुण बोंगिरवार पुरस्कार जाहीर, ग्रामीण भागातील सांडपाणी…

मुंबई,दि.६ : राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या नावाने ग्रामीण भागातील उत्तम सेवेसाठी दिला जाणारा ‘पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स ॲवॉर्ड’ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार…

दुधनी व्यापारी असोसिएशच्यावतीने सातलींगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली

अक्कलकोट,दि.६ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कै. सातलींगप्पा संगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानिमित्त दुधनी येथे श्री शांतलिंगेश्वर मार्केट यार्डात आडत, भुसार, हमाल, तोलार यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली…

कृषी विधेयक शेतक-यांच्या भल्यासाठीच : खा.डॉ.जयसिद्धेश्वर,वागदरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

अक्कलकोट, दि.६ : केंद्रातील मोदी सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी नाही तर शेतक-यांच्या भल्यासाठी आहे. काही राजकिय पक्ष शेतक-यांची दिशाभुल करीत आहे,असे स्पष्ट मत खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.…
Don`t copy text!