ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता, केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज भासणार…

दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये पॅन कार्डबाबतची घोषणा सर्वसामान्यांसह सर्वांना दिलासा देणारी ठरली आहे. यापुढे देशात पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ओळखले…

अमृतकाळातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा, गुंतवणूकदारांकडून…

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. करसवलतींसह अनेक उद्योगाभिमुख, रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजना त्यांनी सादर केल्या. त्याचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.…

व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज, आजच्या बजेटमध्येही त्या दिशेने महत्वाचे पाऊल…

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधुन अनेक दिलासादायक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीतारमन यांचे या बजेट साठी आभार…

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूसंपादनाचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा…

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय…

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' हा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथास  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट…

पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० गंभीर जखमी

सोलापूर : पुण्यातील चौफुला येथे पुणे सोलापूर मार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा अपघात आज…

अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर ; करदात्यांना दिलासा मिळणार का? याकडे…

दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी १०.१५  वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी ११.०० वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या…

सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना न्याय देणार;हळदी कुंकू कार्यक्रमात शितल…

अक्कलकोट,दि.३१ : अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन हे केवळ महिलांच्या विकासासाठी स्थापना केले असून 'अम्मा' म्हणजे फक्त माझी आई नाही तर तालुक्यातील सर्वच महिला या माझ्या आईसारखे आहेत.त्यामुळे महिलांना स्वावलंबी करावे ही माझ्या आईची…

विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. 'परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा स्तरांवरिल बदल हे नृत्य, माईम…
Don`t copy text!