राहुल गांधीच्या भाषणा दरम्यान भाजप खासदारांचा गोंधळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदीना विचारले पाच प्रश्न
दिल्ली : लोकसभेमध्ये आज धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्या नंतर राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत आलेल्या अनुभवां बाबत बोलण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी आरोप केला की, अग्निवीर योजना ही सैन्यदलावर थोपवण्यात आली असून ही…