Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
जयपूर-अजमेर महामार्गावर भीषण अपघात : २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी रात्री १० वाजता एका रासायनिक टँकरची एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकशी टक्कर झाली. यामुळे टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. आग सिलिंडरपर्यंत पोहोचताच त्यांचा स्फोट झाला. एकामागून एक…
“माणुसकीला काळीमा : राज्यातील ‘या’ शहरात झाली वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी !
जळगाव : वृत्तसंस्था
खान्देशातील जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मेहरून येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केली आहे. ही बातमी समोर येताच शहरात…
सरकारची ही योजना तुम्हाला बनवू शकते करोडपती !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पोस्ट ऑफिस अनेक सरकारी योजाना चावलते. सेव्हिंगवर पोस्ट ऑफिस चांगला व्याजदरासह चांगला परतावा देखील देते. त्यांची अशीच एक पब्लिक प्रोविडंट फंड योजना आहे. ही अशी योजना आहे जी लोकांना करोडपती देखील बनवू शकते.…
महाविकास आघाडीत मतभेद : मनसे सोबत आघाडीला कॉंग्रेसचा विरोध !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूमध्ये युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले…
रुग्णालयात झाला वाद : महिलेनं प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक तोंडावर फेकून मारलं !
मुंबई : वृत्तसंस्था
येथील कस्तुरबा रूग्णालयातील कक्ष अधिकारी राजेंद्र कदम हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी रूग्णालयातील आपल्या सर्व सहकाऱ्यांनी सेंड ऑफच्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाटलं होतं. त्यावरूनच रूग्णालयात मोठा वाद…
…तर ती यादी लोकांसमोर तात्काळ जाहीर करा ; राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शेतकरी मेळाव्यात राज्यातील साखर कारखानदारांच्या काटा मारणाऱ्यांची नावे लवकरच सार्वजनिक केली जातील, अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यानंतर विरोधक आणि शेतकरी…
… हे तर सरकारचे पाप ; शरद पवार गटाच्या नेत्यांचा हल्लाबोल !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची गरज असून निर्णय घेण्यात सरकार विलंब करत आहे. मराठवाड्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या नसून खून आहेत. हे सरकारचे पाप असल्याची…
जरांगे पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल : त्यांनीच मराठा समाजाचं वाटोळं केल…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असताना आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच थेट शरद पवारांवर…
खळबळजनक : वकिलाने केला सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज खळबळजनक घटना घडली आहे. भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलाने कोर्टरूममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा…
महाराष्ट्राचा ‘अलर्ट मोड’ : साठा सापडल्यास तत्काळ कारवाई ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. 'कोल्ड्रिफ' या खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा होऊन एकूण 17 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या…