ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे !

नागपूर : वृत्तसंस्था  जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी दिवसेंदिवस वाढत असून पक्षासाठी ती गंभीर ठरत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वाडी नगरपरिषदेचे शहराध्यक्ष शैलेश थोराने यांच्यासह…

६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा : सातबाऱ्यावरील वादग्रस्त शेरा कायमचा हटणार !

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र शासनाने तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या छोट्या भूखंडांच्या व्यवहारांना नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून महसूल विभागाने त्यासाठी आवश्यक कार्यपद्धती जाहीर केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर…

दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४…

अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्ज मंजूर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ४ अर्ज अवैध ठरले असून ७ अर्जांना वैधता देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी…

मंत्रिमंडळ बैठक तापली; नेते पळवण्यावरून फडणवीसांनी शिंदे गटाला सुनावले?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज बृहन्मुंबई उपनगरातील 20 एकरांवरील म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी महत्त्वाचे धोरण निश्चित केले. या निर्णयामुळे मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे निर्माण…

पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत महायुतीचे अर्ज दाखल !

अक्कलकोट :  प्रतिनिधी तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे…

राज्यात ‘या’ दिवशी उडणार जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेबंर २०२५ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.…

मोठी बातमी : लाडक्या बहीणींना दिलासा : सरकारने वाढविली अंतिम मुदत

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहीण योजने महत्वपूर्ण ठरली होती आता याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक…

राज्यात थंडीची जोरदार एन्ट्री : अनेक जिल्हे गारठले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यात अचानक गारठा वाढू लागला असून तापमानात मोठी घसरण होत आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात किमान तापमान एक अंकी आकड्यापर्यंत खाली गेले आहे. त्यामुळे थंडीसाठी विशेष ओळख…

ओबीसी आरक्षणावर कोर्टाचा इशारा; राज्यातील निवडणुका धोक्यात ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे निवडणुकीचे भवितव्य अनिश्चिततेत अडकले आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू केल्यानंतर अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण 50…
Don`t copy text!