ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

अक्कलकोट वटवृक्ष मंदीरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा; मंदीर बंद असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट, दि.१४ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा व पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.…

रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि.13:- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वागदरीची श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.७ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान महाराष्ट्र मराठवाडा व कर्नाटक सिमेलगत भागात प्रसिद्ध…

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये…

अक्कलकोट - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर…

वटवृक्ष मंदिरात हुताशनी (होळी) पौर्णिमेला भाविकांची अल्प उपस्थिती;कोरोनामुळे भाविकांची संख्या घटली

अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या…

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन वेळेत कपात

सोलापूर दि. २८ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यातही रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन वेळेत कपात करण्यात आले आहे. भाविकांना केवळ सकाळी ०७ ते…

परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे.…

ब्रह्मकुमारीज संस्थेच्या दादी हृदयमोहिनी यांचे निधन

माऊंटअबु : ब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईच्या सैफी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. दादी हृदयमोहिनी यांच्या पार्थीवावर शनिवारी संस्थेच्या माउंट अबू…
Don`t copy text!