Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
जी-२० : पहिल्या विकास कार्यगटाच्या मुंबईतील बैठकांची सांगता
मुंबई : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, मुंबईत पहिल्या विकास कार्य गटाच्या (DWG) झालेल्या बैठकीत, डेटा म्हणजेच संकलित माहिती आणि आकडेवारीचा विकासासाठी उपयोग करणे आणि हवामान बदलविषयक कृती यावर भरीव आणि ठोस चर्चा झाली. या विकास…
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिलासा ! आयएनएस विक्रांत अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन…
मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत तब्बल ५३ हजार कोटी रुपये जमा करत या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा…
अक्कलकोट तालुक्यातील रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी, आमदार कल्याणशेट्टी यांनी मानले गडकरींचे आभार
अक्कलकोट : अक्कलकोटसाठी पुन्हा केंद्रीय रस्ते विकास निधीतून 10 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यातून अक्कलकोट ते जेऊर रस्ता 5.5 मिटरचा होणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते…
महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १३: राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक…
”त्या” वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी…
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात बंद पुकारला आहे. त्यामुळं आज शहरातील…
आचेगावच्या जयहिंद शुगरकडून १५ नोव्हेंबरपर्यंतची ऊसबिले अदा, चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती
अक्कलकोट, दि.१२ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २२५० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याचे…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये केली वाढ, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार
दिल्ली : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा…
पीक विम्याच्या रकमेबाबत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली महत्त्वाची माहिती
अक्कलकोट,दि.५ : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याची माहिती माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी…
खरेच सोलापूरच्या विकासातील मुख्य अडसर विमानसेवा आहे?
सोलापूर : कोणत्याही शहराला विमानतळ आणि विमानसेवा असणं हे कधीही चांगलं, हे माझं तसं प्रामाणिक आणि अट्टहासाचं मत आहे. तसं ते सोलापूरलाही असलंच पाहीजे, याबाबत दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. पण एखाद्या सोलापूरसारख्या शहराच्या विकासात…
वाढत्या महागाईत ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किंमती होणार अजून स्वस्त
नवी दिल्ली : वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या किंमती अजून स्वस्त होणार आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदेशातून आयात करण्यात येणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमती घसरल्याने खाद्य तेलाच्या बाजारात मोहरी,…