ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा ‘’हा प्रकल्प’’ हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती

मुंबई : काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्यातील आणखी एक…

शेतकऱ्यांच्या हितासाठीच जयहिंद शुगरची क्षमता वाढवली : खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामीजी, आठव्या…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट : इथेनाॅल प्रकल्प, सहवीज निर्मीती असल्याने साखर कारखानदारीत जयहिंद शुगरने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यातच भर म्हणून कारखान्याने गाळपाची क्षमता वाढविल्याने शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या…

”या” बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण कर्जमाफी देण्याचा…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. भू विकास…

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच देण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय दिवाळी…

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या…

सोलापूर,दि.13 : राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चा निधी खर्च करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आतापासूनच सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी. निधी वेळेत खर्च होण्यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्या…

महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली, सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून…

दिल्ली : महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये तो 7 टक्के होता. अधिकृत…

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या…

शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही; जय हिंद रोज १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार : माने देशमुख

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि. ८ : यंदा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उस लागवड झाली आहे.तरी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.कारण जयहिंद शुगरची एका दिवसाची गाळप क्षमता पाच हजार ते बारा हजार मेट्रीक टन आहे.यंदा आम्ही १५ लाख…

तुमच्याकडे एकाच नावे दोन पॅनकार्ड आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..

दिल्ली : पॅनकार्डाविना बॅकेचे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र एकाच वेळी एकाच नावाचे दोन पॅनकार्ड्स असणे ही डोकेदुखी ठरु शकते. नुकतेच आयकर विभागाने यासंदर्भात सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, संबंधित व्यक्तीकडे दोन पॅनकार्डस…

आनंदाची बातमी! सणासुदीत खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली : सणासुदीत खाद्यतेल आणि सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. सरकारने अलीकडेच खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या मूलभूत आयातीच्या किमती कमी केल्या आहेत. काही काळापूर्वी सरकारकडून एक निवेदन आले होते की जागतिक बाजारात किमतीत सुधारणा झाली आहे.…
Don`t copy text!