ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

महाराष्ट्रात पंचनामे होतील अशी स्थिती नाही ; मंत्री गिरीश महाजन !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नुकसानीचा आढावा घेऊन भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे. पण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लगेच पंचनामे होतील अशी स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यातील अनेक…

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ; मुख्यमंत्र्यांची मात्र मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि…

राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक घरात, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी…

शरद पवारांनी दिल्या राज्य सरकारला महत्वाच्या सूचना !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील…

सीना नदीच्या महापुराचा कहर: परिवाराचे जीवन उघड्यावर, संसाराची उध्वस्त कहाणी

सोलापूर : वृत्तसंस्था “मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन…

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मंत्री आदिती तटकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त…

मुसळधार पावसाने शेतकरी उपाशी अन जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल !

धाराशिव : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली…

पावसाचा कहर पुन्हा सुरू : सीना नदीला पूर, सोलापूर जिल्हा सतर्क !

सोलापूर : प्रतिनिधी धाराशिव, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांना मागील १५ दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे…

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : कृषीमंत्री म्हणाले कर्जवसुली थांबवलीच पाहिजे !

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार…

घटस्थापनेनंतरच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था घटस्थापनेच्या दिवशी उच्चांक गाठलेल्या सोनं-चांदीच्या किमतींनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी आणखी उसळी घेतली. स्थानिक सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम 1,339 रुपयांची, तर चांदीत प्रतिकिलो 1,030 रुपयांची वाढ…
Don`t copy text!