ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

राज्यात सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज ; अंबादास दानवेंची पोस्ट !

सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यकरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या…

बांगलादेशी घुसकोरांना आळा बसण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात वाढत असलेल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना…

भाजपची रणनीती ठरताच : एकनाथ शिंदेंची दिल्लीकडे धाव !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु असतान आता भाजपने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठी रणनिती तयार केली आहे. पक्षाने 150 हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याचे लक्ष्य ठेवले…

कॉंग्रेस नेते पटोलेंनी दिला कार्यकर्त्यांना दम : इथे व्यक्ती नाही, तर पक्ष मोठा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भंडाऱ्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार भाषण करत…

पोलिसाचा चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : संशयित आरोपी अटकेत !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार…

एकाच जागी बसून काम करणे धोकादायक : होवू शकते ‘या’ आजाराची लागण !

देशभरातील अनेक लोकांना अनेक प्रकारच्या आजाराची लागण होत असते. त्यात एकाच ठिकाणी अनेक वेळ काम केल्याने देखील गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे…

जरांगे पाटलांचे विरोधकांना आव्हान : …तर तुम्ही ‘तो’ जीआर काढून दाखवा !

वडीगोद्री : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आले असून आता २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा वाटणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवावा, असे…

छत्रपती संभाजीनगर मध्ये ‘वंचित’चा संघ कार्यालयावर मोर्चा ; घोषणांनी शहर दणाणले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान, तिरंगा ध्वज तथा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संघाचा संविधान, तिरंगा व स्वतःची नोंदणी करण्यास ठाम विरोध असल्याचे…

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा : या मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’ !

नागपूर : वृत्तसंस्था देशातील गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे.…

इस्लामपूर शहराच्या नावात बदल : केंद्र सरकारने दिली अंतिम मंजुरी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात अनेक शहरांच्या नावात बदल केल्यानंतर आता गेली चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्याने होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे…
Don`t copy text!