Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ‘त्या’ परिवारांनी मानले मोदींचे आभार !
मुंबई : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबाच्या प्रमुखाला गमावलेल्या नातेवाइकांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर समाधान व्यक्त केले आहे. सर्वांनीच 'धन्यवाद मोदी'जी अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व शहीद…
भारताचा एअर स्ट्राईक : पाकिस्तानातील ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई…
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार : १४ जणांचा मृत्यू !
अहमदाबाद : वृत्तसंस्था
देशातील गुजरात राज्यात सोमवारी आकस्मिक पावसाने हाहाकार माजवला असून, गेल्या २४ तासांत सोसाट्याचा वार, विजांचा कडकडाट आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. भारतीय हवामान…
सुरक्षा दलांची मोठी कारवाई : मणिपूरमधून ११ दहशतवाद्यांना केली अटक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांमधून विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित अकरा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या सर्व अटक सोमवारी करण्यात आल्या. इंफाळ…
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज आहे, अशा सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ((दि.६) महाराष्ट्र…
सुप्रीम कोर्टाचे आदेश : चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.…
खा.प्रणिती शिंदे आक्रमक : मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत?
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. यावर काँग्रेस नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.…
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…रोहित पवारांचे विधान चर्चेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलवून दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे.…
अक्कलकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ६६.४३ टक्के
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ६६.४३ टक्के इतका लागला आहे.या निकालाचा एकूण…
बारावीच्या परीक्षेत राज्यात मुलीच ठरल्या अव्वल !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बारावीच्या परीक्षेत मुलीनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर…