Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बाप्पांच्या निरोपाला वरुणराजाची लागणार हजेरी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दहा दिवसापासून प्रत्येकाच्या घरात व मंडळात लाडक्या बाप्पांचे आगमन झाले होते आज बाप्पा निरोप घेत असतांना प्रत्येक गणेशभक्त आज भावूक झालेला दिसत असून आज गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान वरून राजाची देखील हजेरी…
मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुरु !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक उपोषण सुरु होते मात्र आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरूवात केली आहे.…
मोठी बातमी : दादांनी केली इतक्या जागांची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी…
शिंदेंच्या आमदाराचे वादग्रस्त घोषणा : जीभ कापणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरक्षण रद्द…
…म्हणून लोकसभेत 400 पार करता आले नाही ; मंत्री गडकरी !
नागपूर : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणुकीत भाजपने 'अब की बार चारसो पार'चा नारा दिला होता. मात्र, त्यांच्या या घोषणेला अपक्षेत असं यश मिळालं नाही. कारण निवडणुच्या निकालात भाजपच्या वाट्याला 240 जागा आल्या. त्यामुळे 400 पार करणं लांबंच पण…
साने गुरुजींचे विचार काळाची गरज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आदर्श पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांनी पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षणाची दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच साने गुरुजींचे विचार आचरणात आणावे आणि देशाच्या भविष्यासाठी आदर्श पिढी घडवावी,असे प्रतिपादन…
मोठी बातमी : जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून बसणार पुन्हा उपोषणाला !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा…
शरद पवारांच्या टीकेला अजित दादांचे कडक उत्तर
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील चालू झाल्या आहे. नुकतेच 1 हजार 500 रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, असं म्हणत…
सोलापुरात वाद मिटवण्यासाठी क्रांती मोर्चाचा पुढाकार !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने सरकारला इशारा देत असताना नुकतेच मराठा योध्दा मनोज जरांगे आणि बार्शीचे आ.राजेंद्र राऊत यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोप केले…
राज्यात दोन टप्प्यात होणार निवडणूक : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली असली तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. दिवाळीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या…