ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे !

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीने आज सकाळी टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्पासाहेब…

कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे प्राधान्य; चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन 

पुणे : "आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ," असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच…

प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक; राज्यातील समस्या, संघटनात्मक…

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी नागपूर येथे होत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात…

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला घेण्याचं खंडपीठानं…

दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी घटनापीठाने पुढे ढकलली आहे. आता पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा…

कडाक्यांच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी पेटवल्या शेकोट्या..! राज्यात ४८ तासांत थंडीचाजोर आणखी…

मुंबई : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचं सरासरी तापमान हे ४ ते ६ अंशानं खाली घसरलं आहे. परिणामी नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबादसह जळगाव जिल्ह्यांत पारा खाली आल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. इतकंच नाही तर गेल्या आठवड्याभरापासून…

आदित्य ठाकरेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

मुंबई : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते. त्यानंतर आता संजय राऊत उत्तरेत जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘’त्या’’ वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : राज्यपालपद हे माझ्यासाठी योग्य नसून जेव्हा राज्यपाल करण्यात आलं तेव्हा वेदना झाल्याचं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत टोला लगावला आहे.…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत उर्फीवर साधला निशाणा, वाघ म्हणाल्या, आजही सांगते…

मुंबई : चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा उर्फी जावेदला इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कमी कपडे का घातले याचं कारण…

ब्रेकिंग.. वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर निघाला तोडगा, देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थी ;…

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता.अखेर सरकारने हा कायदा लागू…

मी कोणतंही वादग्रस्त विधान केलं नाही;‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर ठाम – अजित पवार

मुंबई, दि. ४ जानेवारी - 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे…
Don`t copy text!