Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रभाग पद्धतीवर…
मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांमध्ये दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची ही सदस्य संख्या चार असावी अशी मागणी होती अखेर या दोन्हींचा सुवर्णमध्य म्हणजेच…
माध्यम विश्वातील मोठील बातमी, झी एन्टरटेनमेंटचे सोनी पिक्चर्स इंडियामध्ये विलिनीकरण
दिल्ली : झी एन्टरमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे विलिनीकरण होणार आहे. याबाबत झीच्या संचालक मंडळाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. विलिनीकरणानंतर अस्तित्वात येणाऱ्या कंपनीमध्ये सोनीकडून 11,605.94 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार…
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – पाणीपुरवठा व…
मुंबई दि. २२ :- राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…
नवमतदारांच्या जनजागृतीसाठी राज्यभर स्वीप कार्यक्रम राबविणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत…
मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी राज्यात 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग' (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्त्व असल्याने…
पुणे विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे, दि.१८ : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी(आरडीसी) हिम्मत खराडे तर हवेली उपविभागीय अधिकारीपदी(प्रांत) संजय आसवले यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. या दोघांसह पुणे विभागातील सोळा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे…
अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा ; लेफ्टनंट पदासाठी देशातून चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड
सोलापूर : सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेला चैतन्य देशातील एकमेव…
देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वजाला कळंबच्या श्री चिंतामणीचे आशिर्वाद
कळंब ,दि.१७ : राज्यातील अनेक देवस्थानांची भेट घेऊन देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज म्हणून ओळखला गेलेला स्वराज्य ध्वज यवतमाळमधील कळंब येथील श्री क्षेत्र चिंतामणी गणेश मंदिरात आशिर्वादासाठी पोहोचला. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक…
राज्याच्या टॅक्स लावण्याच्या अधिकारावर जीएसटी कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर मात्र राज्याची स्पष्ट…
मुंबई,दि.१६ : केंद्रसरकारने केंद्राचे टॅक्स लावायचे काम करावे पण राज्याला जो अधिकार दिला गेला आहे त्या अधिकारावर गदा आणता कामा नये. हे अधिकार कमी करता कामा नये. राज्यसरकारचा टॅक्स लावण्याचा अधिकार कमी करण्याबद्दल एखादी गोष्ट…
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्म पुरस्कारासाठी निसर्गप्रेमींचा पुढाकार
सोलापूर, दि.१६ : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात प्रदीर्घ काळ सेवा करुन वन्यजीव आणि विषेशता पक्षीकोषाची निर्मीती करुन निसर्गाची किमया जगासमोर मांडणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी देशासाठी केलेल्या त्यांच्या…
रत्नागिरीच्या वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी ५ एकर जागा देण्याचा निर्णय – सार्वजनिक…
मुंबई, दि. १५ - रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ५ एकर जागा महसूल आणि वनविभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक…