ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू, त्यामुळे इतरांना महत्त्व…

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज, असे प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल…

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; चार कोटी वीस लाखांची संपत्ती जप्त

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल…

Breaking news.. दहावीचा निकाल जाहीर ; मात्र वेबसाइट हँग

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या ईयत्ता दहावीचा निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विद्यार्थी आपला दहावीचा निकाल दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी…

परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईः परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटी-पीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी महाराष्ट्रात यायला परवानगी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या…

कलादिग्दर्शक राकेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांच्या आत्महत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीचा मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.…

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता १९ जुलै पर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार…

सत्तेचा मुकुट शिवसेनेकडे मात्र विकास राष्ट्रवादीचा – प्रवीण दरेकर

सोलापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा…

मालवाहतुकीत दोन महिन्यात एसटीने कमावले कोटी रूपये ; सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

सोलापूर, दि.15 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वरे तयार करण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात…

राज्यात पावसाचा जोर कायम, रायगड, रत्नागिरी, सातारासह अन्य दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटींग सुरू असून त्याचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टी आणि पुण्याच्या घाट परिसरात पावसाने धुमशान घातला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी…
Don`t copy text!