ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घरकुल लाभार्थ्यांना आवाहन, महाआवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या…

महा आवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई गृह प्रवेशाचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक…

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी ; आषाढी वारीसाठी नियमावली…

मुंबई, दि. १५ : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता…

संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्याला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राम जन्मभूमी मंदिराची उभारणी हा भागव्यवर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमी जागा खरेदी करण्यात काही गैर व्यवहार झाला असेल तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिली…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

पुणे, दि.१६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११८ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. १५) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडला. यावेळी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे दीक्षांत भाषण झाले. उच्च…

मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकर घेणार सहभाग; आंबेडकर कोल्हापूरात दाखल

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच राजकारणात आपला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात उद्या कोल्हापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात निघणारा मोर्चा हा पहिला मराठा मोर्चा ठरणार आहे.…

धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा ; धोकादायक…

मुंबई,दि.१५: मुंबई महानगर परिसरातील (एमएमआर) धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी समूह (क्लस्टर) आराखडा तयार करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांना…

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा – नाना पटोले

जळगाव : पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काल सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली…

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर…

कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. 14  : कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज…

सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही,उद्धव ठाकरे यांनी वेढ्यात काढले तर…

सोलापूर- उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द करण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. सुनावणीला उपस्थित…
Don`t copy text!