ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जनता सहकार्य करेलच, पण त्यांचाही विचार व्हावा : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देवेंद्र फडणवीस पुढे…

नागपूर,दि. ४ : राज्य सरकार हाती घेणार असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याची भूमिका आमची पूर्वीही होती आणि पुढेही राहील. जनता सुद्धा सहकार्य करेल. पण राज्य सरकारने सुद्धा जनतेचा विचार करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे,…

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन

मुंबई, दि.४ : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या.आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला. ७० व्या दशकात त्यांनी मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही…

मोठी बातमी..! राज्य मंत्रिमंडळाने घेतला “हा” निर्णय

मुंबई : राज्यात पूर्ण लॉकडाउन नसला तरी अंशत: लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात दर शुक्रवारी रात्री ८ ते…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन

मुंबई  दि.०४ एप्रिल: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी दिले होते.मात्र राज्यात पुन्हा…

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण,महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद

मुंबई, दि. ४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे…

कोरोना रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी पुढे यावे, ‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. ३ : – ‘ हे बंद करा, ते बंद करा ही आपली भूमिका नाही. पण येणाऱ्या बिकट परिस्थितीवर वेळीच मात करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे आता जिंदगी, जान, उसके बाद काम या पद्धतीने जावे लागेल, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव…

कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व…

राज्यात लॉकडाउन अटळ ? सूत्रांची माहिती

मुंबई : मी राज्यात आज लॉकडाउन जाहीर करत नसलो तरी संपूर्ण लॉकडाउनचा इशारा देत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले होते. राज्यात संसाधने अपुरी पडू लागली असून जर करोना रुग्णवाढ अशीच कायम राहिली तर…

बार्शीमध्ये उपलब्ध होणार आणखी १०५ ऑक्सिजन बेड

सोलापूर, दि. ३ : बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये आणखी १०५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी आज खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेतली. त्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात…

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई दि.०३ एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे.या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर पालकांना आश्चर्याचा धक्का बसला…
Don`t copy text!