ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा;ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने…

मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा.२५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात…

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार;कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा…

मुंबई, दि. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात…

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई,दि.६: कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी दिले. तसेच, कोरोना…

राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण;82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात…

मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा…

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्र मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गृह खाता कोणाकडे जाणार? याकडे राज्यातील जनतेचा लक्ष लागला होता. यावर सध्या पडदा पडला आहे.अखेर नव्या नावाची…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर “या दोन नेत्यांची” नावे अधिक चर्चेत

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते…

ब्रेकिंग…!गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर…

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दिनांक ४:  वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती…

उद्या पत्रकारांचे इ-मेल पाठवा आंदोलन;आंदोलन यशस्वी करण्याचे एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन

मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी…

अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी , सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची…

मुंबई दि ४ : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे…
Don`t copy text!