ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Bjp

…तरी देखील लोकांच्या मनात संशय : संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून त्यात ३ राज्यात भाजपने बाजी मारली आहे. यावर आता सर्वच विरोधक भाजपवर टीका देखील करीत असतांना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे.…

राज्यातील कॉंग्रेसचा गट भाजपात जाणार ? चर्चेला उधान !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील चार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यात निकालात चार पैकी तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवीले असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम…

‘एक अकेला सब पर भारी!’ : इराणी यांचे ट्वीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल आज सकाळपासून हाती येत असून येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल. या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये…

छत्तीसगडमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील विधानसभा निवडणुकीचे सर्व एक्झिट पोलचे अंदाज मागे टाकून भाजप छत्तीसगडमध्ये बहुमताकडे वाटचाल करत असून सध्या भाजप 52 तर काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर आहे. रायपूरच्या सर्व आणि बस्तरच्या ८ जागांवर भाजपची आघाडी…

राजस्थानात भाजप व कॉंग्रेसमध्ये काटे की टक्कर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही दिवसापासून विधासभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आज अनेक ठिकाणी निकाल लागण्याची मोठी शक्यता आहे. यात आता राजस्थान विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड पुढे येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आणि…

२०२४ मध्ये भारत भाजपापासून मुक्त होणार : संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतेच झाले असून या निवडणुकीचे ३ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज गुरुवारी जाहीर झाले. विविध संस्थांनी अंदाज व्यक्त करत एक्झिट…

मनोज पाटलांनी अभ्यास करून आरक्षणाची मागणी करावी ; राणे !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर येत असून भाजप…

हे कुणाच्याही बापाला शक्य नाही : फडणवीसांची जोरदार टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना अनेक नेत्यांनी या दिवशी आपली भूमिका भाषणातून मांडल्या आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे नेते…

माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदेंची सरकारवर टीका : दिलेला शब्द पाळावा !

सोलापूर : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दौरे करीत असतांना आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी थेट भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे म्हणाले कि,…

आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाची : फडणवीस !

पुणे : वृत्तसंस्था देशभर आगामी लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत आहे अनेक पक्ष कामाला देखील लागले असून त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटू लागले आहे तर पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले…
Don`t copy text!