ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गुरूस्थान वटवृक्ष मंदिरात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव; भाविकांच्या सेवेसाठी मंदिर समिती सज्ज :…

अक्कलकोट,दि.११ : स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरु पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुपौर्णिमेच्या या महतीमुळेच या दिवशी प्रचंड मोठया संख्येने स्वामींच्या दर्शनाकरीता भाविक गर्दी…

परिश्रम घेतल्याशिवाय जीवनात यश नाही : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ; माळी समाजातील गुणवंतांचा…

अक्कलकोट, दि.११: विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत व परिश्रम घेतले तर जीवनात यश हमखास मिळते,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट यांच्या वतीने आयोजित केलेल्या…

संस्कृती बालगुडेंच्या ‘भक्तीरंग’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

अक्कलकोट : श्री स्वामी चरणी वंदन, गणेश वंदना, देशभक्तीपर गीते, भक्तीगीते, भावगीते व नृत्याने ‘भक्तीरंग’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव…

राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत.…

ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) यांच्या कीर्तनाने हजारो श्रोते मंत्रमुग्ध

अक्कलकोट : भागवताचार्य, समाज प्रबोधनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे (शास्त्री) परळी वैजनाथ, जि.बीड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाने उपस्थित हजारो श्रोत्येगण मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ चा समारोप

पंढरपूर, दि.१०:- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या…

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा,…

बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला…

आमदार नितेश राणे यांची स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांची निस्वार्थ भावनेने सेवा करत…

अन्नछत्र मंडळाच्या ‘समर्थ महाप्रसाद’ सेवेतून मिळतोय १६० गरजू लोकांना घरपोच डबा !

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त जयंतीच्या…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, राज्य सरकारने मध्यस्थी करावी : नाना पटोले

मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत.भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
Don`t copy text!