ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई यांचा उद्या अक्कलकोटमध्ये सत्कार

अक्कलकोट, दि.२९ : पुणे येथील नामवंत डॉक्टर तथा अनेक पुरस्कार प्राप्त, समाजिक कार्यकर्ते डाॅ. मिलिंद भोई यांचा उद्या ( रविवारी ) अक्कलकोट शहरात नागरी सत्कार सोहळा होणार आहे,अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी…

खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वागत;सहकुटुंब घेतले श्री…

अक्कलकोट, दि.२९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे अक्कलकोट शहरात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.तटकरे हे परिवारासोबत श्री स्वामी समर्थांच्या…

आनंदाची बातमी ! ग्राहकांना मिळणार “इतका” दिवसांचा रिचार्ज व्हॅलिडीटी, ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना…

दिल्ली : टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff (66th Amendment) Order, २०२२ अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून…

Jio नंतर Google करणार एअरटेलमध्ये “मोठी” गुंतवणुक

दिल्ली : रिलायन्स जिओनंतर आता दिग्गज अमेरिकन टेककंपनी गुगलने टेलिकॉम ऑपेरटर कंपनी भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी गुगल तब्बल  ७, ५०० कोटी रुपये (१ बिलीयन अमेरिकन डॉलर) गुंतवणूक करणार असल्याची माहिती भारती…

सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक – प्रकाश आंबेडकर

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, हा निर्णय असंवैधानीक असून सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही. आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. अशी…

पुण्यातील शाळा “या” तारखेपासुन सुरु होणार, मुलांना शाळेत पाठवायचे का नाही याबाबतचा निर्णय पालकांचा…

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज १ फेब्रवारीपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तरी, पालकांनी मुलांना शाळेत पाठवयचा का नाही, तो निर्णय घ्यायची…

मातोश्री लक्ष्मी शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा; चेअरमन सिद्धाराम म्हेत्रे यांची माहिती

अक्कलकोट, दि.२९ : रूद्देवाडी (ता.अक्कलकोट ) येथील मातोश्री लक्ष्मी शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २००० रूपये प्रमाणे रक्कम अदा केले असल्याची माहिती…

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ॲमेझॉनची तंत्रज्ञानाच्या सहकार्याची तयारी – शालेय शिक्षणमंत्री…

मुंबई, दि. 28 :- राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत ॲमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून…

पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

नाशिक दि. 28 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील  वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी…

तुळजाभवानीला गाळपासाठी परिपक्व ऊसच पाठवा : मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन, गळीत हंगाम कार्यक्रम…

अक्कलकोट, दि.२८ : कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने सुरू केला आहे याची जाण ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही तुळजाभवानी कारखान्याला चांगला परिपक्व झालेला ऊसच पाठवावा, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बोलताना…
Don`t copy text!