ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण, नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे…

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण…

बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय…

अक्कलकोट ,दि.१३ : बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर…

मनिषा ऍग्रोचे मॅजिक जेल ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान..!  सोयाबीन, तुर व उडीदाचे मिळते भरघोस उत्पादन

अक्कलकोट, दि.१३ : सध्या खरीप हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. खरीपातील प्रमुख पिके फळनिर्मीतीच्या टप्प्यात आली असून ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनिषा ऍग्रोची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन उमेश पाटील यांनी…

जनता दरबारमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाले ‘बळ’,आगामी निवडणुकांसाठी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानेच तालुक्यात राष्ट्रवादीने जनता दरबारचा नारळ अक्कलकोटमधूनच फोडल्याचे…

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी उडीदाला 7650 रु. भाव

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये…

जनतेच्या सेवेसाठी आपण कायम कटिबद्धः आ. सुभाष देशमुख, यत्नाळ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

सोलापूर (प्रतिनिधी) : जनतेची कामे आणि विकासकामे करताना आपण कोणताही पक्ष, गट  पाहत नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेच्या सेवेत आपण कायम कटिबद्ध आहोत,  असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.  यत्नाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे…

राज्यपालांनाच आमदार नियुक्तीचे अधिकार ! नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय…

मुंबई, दि. १३ ऑगस्ट - राज्यपालांना त्यांचे अधिकार माहीत आहेत. न्यायालयाने राज्यपालांना वेळेची मर्यादा दिली नसून, राज्यपालांना आमदार नियुक्तीचे अधिकार आहेत त्यामुळे नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय घेतील त्यामुळे…

कारंबा ठरले उत्तर सोलापुरातील स्वच्छ, सुंदर गाव !  राज्य शासनाच्या (स्व) आर. आर. पाटील…

सोलापूर : गेल्या तीन वर्षापासून विकासामध्ये सातत्य ठेवणारे आणि सतत नाविण्यापूर्ण उपक्रमामुळे लक्ष वेधणाऱया उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा ग्रामपंचायतीने यंदाच्या राज्य शासनाच्या (स्व.) आर.आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेमध्ये…

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.13:  येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या…

देऋब्राचा यावर्षीचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना जाहीर; सोमवारी…

सोलापूर : देशस्थ ऋग्वेदी ब्रााहृण शिक्षणोत्तेजक संस्था सोलापूरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यावर्षी माजी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती संस्थेचे…
Don`t copy text!