ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या…

अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा; सामाजिक बांधिलकी राखत…

मुंबई, दि. १८ : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची…

यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता – कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची…

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी निगडीत कामगार असून ते असंघटीत कामगार म्हणून आजपर्यंत त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे अशी…

वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई दि,  १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात…

राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी भूषण पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 18 : माता, मातृभाषा व मातृभूमी यांप्रति प्रेम बाळगून प्रत्येकाने समर्पित भावनेने कार्य केल्यास भारताला जगातील सर्वात सुंदर देश बनवता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेतर्फे…

“या” कारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली टीका

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जनआशीर्वाद यात्रा तिस-या लाटेला आमंत्रण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देशातल्या पहिल्या ५ लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे.…

संत गाडगेबाबा यांचे विचार जगभर पोहचविण्याची गरज – मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे

मुंबई  : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव…

काँग्रेस नेते शशी थरूर यांची “या” प्रकरणी निर्दोष मुक्तता

दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल सात वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर आज न्याय मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची दिल्लीच्या राऊज एव्हन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता…

पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मिळेल मोठी चालना! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने…

फ्लिपकार्टच्या राज्यातील प्रकल्पविस्तारामुळे रोजगार, गुंतवणूक वाढेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने आपल्या सेवाप्रकल्पांचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीस ते पूरकच ठरेल, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल व गुंतवणुकीतही वाढ होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई…
Don`t copy text!