ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रधानमंत्री सहायता निधीतून १ कोटींहून अधिक लाभ – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीच्या माध्यमातून राष्ट्रीय तथा वैद्यकीय आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदत केली जाते. प्रधानमंत्री राहत कोषच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आतापर्यंत १. २५ कोटी रूपयांहून अधिकची…

राज्यपालांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडावे! मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत नाशिकमधील रतन सोली यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय दिला आहे. यात सदस्य नियुक्तीत राज्यपालांकडून अवाजवी विलंब झाल्याचे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती…

स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर घातपाताचा प्रयत्न, “या” राज्यातुन एक ग्रेनेड जप्त

अमृतसर :  भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पाकिस्तानकडुन घातपाताचा प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमधील अमृतसरच्या रणजीत अॅव्हेन्यू या पॉश भागातून एक ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.…

हिंदुत्वाच्या बाबतीत सरकारला काही घेणं-देणं नाही, मंदिरांपेक्षा मदिरेचीच त्यांना अधिक चिंता –…

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर ठाकरे सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्यास परवानगी दिली. मात्र धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यसरकारवर केली आहे.…

बाळासाहेब शिरसाट अक्कलकोटचे नवे तहसीलदार म्हणून नियुक्ती

अक्कलकोट : अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या प्रभारी तहसीलदार पदी बाळासाहेब शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांनी गुरुवारी पदभार घेतला. शिरसाट हे यापूर्वी माण, भोर आणि पाटण तालुक्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्यानंतर…

चांदीच्या व्यापाऱ्याचा हिरोळी सीमेवर चक्कर येऊन मृत्यू , पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडेचार लाख रुपये व…

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील हिरोळी - वागदरी बार्डरवरील श्री. भाग्यवंती देवीच्या मंदिरासमोर वागदरीकडे जाणाऱ्या रोडवर एका ७१ वर्षीय व्यापा-याचा पायी चालत जात असताना अचानक चक्कर येउन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी…

जमीन खरेदी अधिकारांचा परिपूर्ण वापर करून भूमिहीनांना हक्काची जमीन मिळवून द्या – केंद्रीय सामाजिक…

अमरावती, दि. 13 : भूमिहीन शेतमजुरांना हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. योजनेत जमीन खरेदीबाबत अधिकारांचा प्रशासनाने परिपूर्ण वापर करावा व अधिकाधिक…

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

मुंबई, दि. १२ : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी. असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व…

कोतवालांच्या राज्यव्यापी संपास अक्कलकोट संघटनेचा पाठींबा,अक्कलकोट कोतवाल संघटनेकडून तहसीलदाराना…

अक्कलकोट  : राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्टपर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या…

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…
Don`t copy text!