ध्यास विश्वसार्ह बातमीचा

यंदा मान्सूनचे आगमन तळकोकणात “या” तारखेला होणार

दिल्ली : मान्सून बाबत हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण १ जूनला केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असे …

रेशनसाठी आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची गरज नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.५ : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता रेशन दुकानांमध्ये आता लाभार्थ्यांना बायोमॅट्रिकची पडताळणी न करता धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सरकारने ही प्रसिद्धी पत्रक जारी करून…

अक्कलकोट तालुक्याला मागणीनुसार लस उपलब्ध करून द्या,अक्कलकोट भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट, दि.५ : सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेणे हा एक महत्त्वाचा उपाय मानला जात आहे परंतु अक्कलकोट तालुक्याला लोकसंख्येनुसार लस उपलब्ध होत नाही,…

पश्चिम बंगालमधील घटनेबद्दल अक्कलकोट भाजपातर्फे निषेध

अक्कलकोट, दि.५ : नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय प्रस्थापित केला परंतु निवडणुकीनंतर मात्र त्याठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात आहे. ही बाब चुकीची असून या ठिकाणी घडत असलेल्या घटनांचा आम्ही…

पदवीधर आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या स्वीय निधीतील तब्बल एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी दिला

सोलापूर - ( प्रतिनिधी ) - पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेत आले आहेत. कोरोनाचा…

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ.सुभाष देशमुख यांची टीका

सोलापूर (प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.या घटनेवर राज्यातील नेते मूग…

केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी

सोलापूर -: राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर व मराठा आरक्षणाच्या पुढील कायदेशीर लढाबाबत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या…

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मुंबई दि.०५ मे : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे.…
Don`t copy text!