ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनीसाठीही कोरोना लस उपलब्ध करा,मिलन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.३ : सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.अशावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याची…

डॉ. हेरंबराज पाठक यांच्या सेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा : गायकवाड ; प्रशासकीय सेवेतून निवृत्त

अक्कलकोट,दि.२ : आजच्या काळात आपल्यावर सेवेवर कोणताच डंक न लागता शासकीय सेवेतून बाहेर पडणे पराकाष्टाचे  आहे . शासकीय सेवेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज लुप्त होत असून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी डॉ . हेरंबराज पाठक यांच्या…

अक्कलकोटमध्ये कोरोनामुळे एक दिवसाड पती-पत्नीचा मृत्यू, गाढवे कुटुंबावर शोककळा

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहाय्यक धनंजय गाढवे यांच्या आई - वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.त्यामुळे तालुक्यातुन हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट येथील पुकाळे प्लॉटमध्ये…

पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा : देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.२ : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना जनतेने दिलेला कौल हा महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला जनतेने दाखविलेला आरसा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि…

कोरोनामुळे चार एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू तरीही महामंडळाला जाग येईना, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी…

अक्कलकोट,दि.२ : चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असताना देखील कोरोना काळात परिवहन कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत देऊ नका या मागणीसाठी १ मे कामगार दिनीच अक्कलकोटमध्ये उपोषण करण्यात आले.कोरोना काळात अक्कलकोट विभागातील परिवहन…

पंढरपूरमध्ये भाजपचा विजय म्हणजे महाविकास आघाडीवर असलेला जनतेचा रोष आहे,भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली…

मुंबई, दि.२ : पंढरपूरमध्ये झालेल्या भाजपच्या समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राज्य पातळीवरून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे.ती म्हणजे पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीवर तेथील मतदारांनी या निमित्ताने रोष व्यक्त केला…

परिचारकांच्या मदतीने फडणवीसांनी काढला राष्ट्रवादीचा ‘काटा’, पंढरपुर पोटनिवडणुकीत भाजप…

पंढरपूर, दि.२ : सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये काय होणार याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.परंतु भाजपने या ठिकाणी राष्ट्रवादीला धूळ चारत 'दे धक्का' दिला आहे. या ठिकाणी भाजपचे समाधान…
Don`t copy text!