ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे देशात दररोज ५ हजारापेक्षा जास्त मृत्यू होणार; वॉशिंग्टन विद्यापीठाने दिली पत्रकारांना…

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनामुळे देश मोठ्या अडचणीतआहे. येत्या काही दिवसांत हे संकट अधिक तीव्र होणार आहे. भारतातील कोरोना मृतांचा आकडा मे च्या मध्यावधीपर्यंत ५ हजारच्यावर पोहोचू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने दिला आहे.याचा अर्थ असा…

राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती

मुंबई : राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.या आदेशानुसार,नव्याने वितरीत होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठी कारवाई,घरावर सीबीआयची छापेमारी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहे. यामुळे आज एकच खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या मालकीच्या १० ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता…

ऑक्सिजन, रेमडीसीवीर, रुग्ण व्यवस्थापनाचा मुख्य सचिवांकडून आढावा; राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’…

मुंबई, दि. २३: नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करतानाच ऑक्सिजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सिजन टॅंकरना…

फायर, ऑक्सिजन ऑडिट करा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे रूग्णालयांना आदेश

सोलापूर,दि.23: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजनबाबत आणि आगीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय, खाजगी रूग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर…

निवृत्त वेतनधारक, अभ्यागतांनी कोषागार कार्यालयात येणे टाळावे

सोलापूर, दि. 23: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि इतर अभ्यागत यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात येणे टाळण्याचे आवाहन कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये…

शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे ठेवावे राखून ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

सोलापूर,दि.23: सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस झाल्याने सोयाबीन भिजलेले आहे. यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असून बाजारातही सोयाबीनचे भाव तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामासाठी स्वत:कडील चांगले…

पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास

मुंबई दि 23: पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून…

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रासाठी पायाभूत विकासासाठी १ कोटी रुपये मंजूर , आमदार कल्याणशेट्टी यांची…

अक्कलकोट, दि.२३ : ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या २५१५ योजनेतून अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील १५ गावांमध्ये सुचविलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या विकास निधीस मंजुरी…

डॉक्टर,नर्सेस,आरोग्य यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना नाशिक व विरारसारख्या रुग्णालय दुर्घटना घडणं…

मुंबई, दि. २३ एप्रिल - राज्यातील डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागणे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित…
Don`t copy text!