ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरणातून उद्या पाणी सोडणार,पाटबंधारे विभागाची माहिती

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिका आणि २८ गावातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता कुरनूर धरणातून येत्या गुरुवारी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. गुरुवारी, सकाळी १० वाजता धरणातून पाणी सोडले…

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता रॅपिड अँटीजन टेस्ट होणार, गर्दी रोखण्यासाठी अक्कलकोट नगरपालिकेने…

अक्कलकोट, दि.२० : (मारुती बावडे ) अक्कलकोट शहरात यापुढे म्हणजे बुधवारपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय अक्कलकोट नगरपालिकेने घेतला आहे. वारंवार सांगूनही रस्त्यावर फिरणाऱ्याची गर्दी वाढत…

ब्रेकिंग..! दहावीच्या परीक्षा अखेर रद्द,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली आहे. ती म्हणजे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर…

राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा !

मुंबई ,दि.२० : “राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अस्लम शेख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.…

श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई, दि. 20 : कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव…

सोलापुरात रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करा, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मागणी

सोलापूर, दि.२० : सोलापुरात दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन आणि बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात बसत आहे. रोज एक हजाराच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता…

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नव्याने शासनाचे काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

मुंबई दि. 20 एप्रिल 2021 : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता…

राज्यातील अत्यावश्यक दुकाने ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश जारी

मुंबई, दि.२० : राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह ), कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने,येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला…
Don`t copy text!