ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य सरकारच्या कडक निर्बंधास अक्कलकोटच्या व्यापार्‍यांचा विरोध

अक्कलकोट, दि.५ : राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे निबंध माला अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत व्यापाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. गेल्या २१ मार्च पासून लाॅकडॉउनमध्ये आर्थिक स्थिती ढासळलेली आहे.…

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद;प्रशासनाच्या आदेशान्वये…

अक्कलकोट - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदीरात गर्दी होवू नये याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर…

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्र मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता गृह खाता कोणाकडे जाणार? याकडे राज्यातील जनतेचा लक्ष लागला होता. यावर सध्या पडदा पडला आहे.अखेर नव्या नावाची…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर “या दोन नेत्यांची” नावे अधिक चर्चेत

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे खाते…

ब्रेकिंग…!गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर…

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी, शासन तुमच्यासमवेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दिनांक ४:  वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती…

उद्या पत्रकारांचे इ-मेल पाठवा आंदोलन;आंदोलन यशस्वी करण्याचे एस.एम.देशमुख यांचे पत्रकारांना आवाहन

मुंबई दिनांक 4 एप्रिल : सर्व वयोगटातील पत्रकारांना कोविड-19 ची लस तातडीने दिली जावी आणि कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना किमान पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठीचे उद्याचे इ-मेल पाठवा आंदोलन यशस्वी…

अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी , सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची…

मुंबई दि ४ : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे…

जनता सहकार्य करेलच, पण त्यांचाही विचार व्हावा : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर देवेंद्र फडणवीस पुढे…

नागपूर,दि. ४ : राज्य सरकार हाती घेणार असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याची भूमिका आमची पूर्वीही होती आणि पुढेही राहील. जनता सुद्धा सहकार्य करेल. पण राज्य सरकारने सुद्धा जनतेचा विचार करून त्यांना तत्काळ आर्थिक मदत केली पाहिजे,…

….तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो फटका … !

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाकडून समाधान अवताडे हे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून भाजपचे उमेदवार समाधान…
Don`t copy text!