ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न

दिल्ली,दि.२७ : देशातील शेती क्षेत्र, आपले गाव आणि शेतकरी यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हे जर आत्मनिर्भर झाले तरच आपल्या देशाचा पाया मजबूत होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज…

पावसामुळे गळोरगी तलाव झाला ‘ओव्हर फ्लो’

अक्कलकोट,दि.२७: पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जलपुजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण…

दर्गहळळी येथे एकरुखच्या पाण्याचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

अक्कलकोट, दि.२७ : एकरुख उपसा सिंचन योजनेतील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या टप्पा क्रमांक 2 म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली.या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र ?

मुंबई,दि.२६ : राज्याच्या राजकारणात आज एक महत्वपूर्ण घटना घडली आहे.ती म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. राज्यात सत्ता बदलानंतर पहिल्यांदाच अशी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात…

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत अक्कलकोटमध्ये दीडशे प्रकरणे मंजूर

अक्कलकोट, दि.२६ : कोविंड -१९ आणि संचारबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली असून त्याअंतर्गत अक्कलकोट शहरात दीडशे प्रकरण मंजूर झाले आहेत.यामुळे फेरीवाल्यांना स्वयंपूर्ण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या साधणार मन की बात मधून देशवासीयांशी संवाद

दिल्ली,दि.२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे  त्यांच्या मन की बात अशी…

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ

उस्मानाबाद, दि. 26 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 17 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र यंदा प्रथमच संसर्गजन्य कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री तुळजाभवानी मातेचा…

ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे निधन

पुणे,दि.२६ : महाराष्ट्रात नारदीय कीर्तन क्षेत्रांतील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे काल पहाटे वृद्धापकाळाने चिंचवडमध्ये निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला. अक्कलकोट येथील शिवपुरी…

मराठवाड्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक

मुंबई, दि.२६ : माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आपला कुटुंब वाटतो ते सर्व सहभागी होतील.माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची…

ग्रामीण भागातील जनतेने टेस्टिंगसाठी पुढे यावे

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला न घाबरता टेस्टिंग साठी पुढे यावे आणि तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील सलगर…
Don`t copy text!