ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धोपट मार्गा सोडू नको

मराठी माणसाच्या आदर्श जीवनाच्या कल्पनेत धोपट मार्गाने चालणे हे आवश्यक मानलेले आहे. निदान पैसे कमावण्यासाठी जो माणूस मळलेली वाट सोडून काही नवा प्रयास करायला लागतो त्याला मराठीत उचापती करणे असे म्हणतात. अशी एखादी उचापत करताना कोणी…

महा इ – सेवा केंद्र चालक हेच ग्रामविकासाचे वाहक

सोलापूर, दि.२६ : शासन योजनांची प्रत्येक्षात लाभ मिळवून देण्यास माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे कार्य करणारा मुख्य घटक म्हणजे आपले सरकार( ई सेवा) केंद्रचालक होय. या घटकाला शासन…

केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मंजूर

दिल्ली,दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी फेम इंडिया या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मिळणार आहेत. पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी अनुरूप असा हा प्रकल्प असल्याचे केंद्रीय…

देशात आतापर्यंत ६ कोटी 89 लाख कोरोना चाचण्या

दिल्ली,दि.२५ : देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण 81 पूर्णांक 74 टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 81 हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात बरे…

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई,दि.२५ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतचा निर्णय मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी…

राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२५ : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे पत्र मुख्य सचिवांना पाठवून सविस्तर असे निर्देश दिले आहेत. या निधीतून…

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

दिल्ली,दि.२५ : बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे.त्यासाठी 28 ऑक्टोबरला 71 जागांसाठी आणि 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी ही निवडणूक…

शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधी पक्षांकडून अपप्रचार

दिल्ली,दि.२५ : शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधीपक्ष खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.…

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहचविले

मुंबई, दि.२५ :- आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे.अशी श्रद्धांजली…

प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

चेन्नई: भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल…
Don`t copy text!