ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लॉकडाऊननंतर व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी केंद्र सरकारची स्वनिधी योजना

दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात 65 टक्के पाणीसाठा

अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार…

सरकारकडून मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ

पुणे,दि.२६ : मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,असा स्पष्ट आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे…

मुंबई परिसरात 1 ऑक्‍टोबरपासून टोलच्या दरात वाढ

मुंबई,दि.२६ : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनधारकांसाठी एक निराशजनक बातमी आहे ती म्हणजे येत्या 1 ऑक्टोबरपासून टोलच्या दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे.मुंबईच्या वाशी, दहिसर, ऐरोली आणि मुलुंड या परिसरातील…

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

मुंबई,दि.२६ : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराने मुंबईत निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली होती. 1987 साली झालेल्या वर्ल्ड…

कोरोनावरील उपचारासाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल होणार

नागपूर,दि.२६ : कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. आज ते नागपूर येथे बोलत होते.प्लाजमा उपचाराला प्रोत्साहन…

सहज बिजली हर घर योजनेचा 2 कोटी लोकांना फायदा

दिल्ली,दि.२६ : केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवण्यासाठी सहज बिजली हर घर योजना सुरु केली असून या योजनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी ही योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये…

कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर,दि.२६ : पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले.अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत…

सा.विवेक तर्फे उद्यापासून राष्ट्रजागरण व्याख्यानमाला

पुणे, दि.२६ : सा. विवेकतर्फे ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ या ग्रंथाचे प्रकाशन येत्या विजयादशमीला होत आहे. ग्रंथाच्या निमित्ताने सा. विवेकने आठ दिवसांची ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याखानमालेचा शुभारंभ 27 सप्टेंबर रोजी रा.स्व.…

राज्यात नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई, दि.२६: राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. काल दिवसभभरात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून १७ हजार ७९४ नविन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या…
Don`t copy text!