ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकारण- समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला ; लक्ष्मण जगताप यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. 3 : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान…

कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..! शोभायात्रेत 13 विद्यापीठांचे भारतीय संस्कृतीवर सादरीकरण!

सोलापूर- भारत माता की जय.. हम सब एक है.. देश हमारा प्यारा.. कश्मीर ते कन्याकुमारी भारत एक हमारा..अशा देशभक्तीच्या घोषणांनी आणि जयजयकारांनी सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परिसर दणाणला. निमित्त होते, राज्यस्तरीय…

ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता मिळवा आपल्या मोबाईलवर !

अक्कलकोट, दि.२ : ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक दाखल्यासाठी ग्रामपंचायतला व शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, परवाने आणि प्रमाणपत्र देण्यासाठी महा इ…

अजित पवार यांच्या वक्तव्याचा अक्कलकोट भाजपच्यावतीने निषेध

अक्कलकोट, दि.३ : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे…

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

मुंबई : पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या…

अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य अर्धसत्य आणि चुकीचं – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले…

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च…

दिल्ली : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने केंद्राच्या 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व…

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतरानंतर आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस…

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील दोन शहरांचं नामांतर…

कुरनूर येथील किर्तनसोहळा ! परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो; ह.भ.प औसेकर महाराजांचे प्रतिपादन

अक्कलकोट, दि.१ : परमार्थ करण्याने माणूस संस्कारी होतो. आचरण करण्याने माणूस शुद्ध होतो तर दास बनण्याने त्यास सद्गुरु कृपा प्राप्त होते, असे प्रतिपादन ह.भ.प सदगुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे स्व.प्रकाश…

Good news ! अक्कलकोट समर्थनगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर ; कुरनूर धरणातून मिळणार…

अक्कलकोट, दि.१ : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या समर्थनगर अक्कलकोट ग्रामीणच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होऊन शहराच्या हद्दवाढ…
Don`t copy text!