ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. १: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नाशिक…

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू 

बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्याला आग; पाच जणांचा मृत्यू बार्शी :- बार्शी तालुक्यातील पांगरी -शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच…

सीमावाद, अतिवृष्टी, स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली नवसंजीवनी ठरली लक्षवेधी

मारुती बावडे अक्कलकोट : वर्षाच्या शेवटी गाजलेला महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद, बेकायदा मांगुर प्रकल्प, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, आमदार कल्याणशेट्टी यांना मिळालेले जिल्हाध्यक्षपद तसेच स्वामी समर्थ कारखान्याला मिळालेली…

अक्कलकोटच्या तालुकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा शंकर म्हेत्रे यांची निवड

अक्कलकोट, दि.३१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची तिसर्‍यांदा निवड…

२०२३ या नव्या वर्षात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्या कोण असणार? नावे बघण्यासाठी खालील लिंकवर…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या नव्या वर्षाची प्लॅनिंग जाहीर केले आहेत. २०२३ या नव्या वर्षात काय करणार आहेत आणि त्यांच्या निशण्यावर कोण-कोणते नेते आहेत या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नेत्याच्या…

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकार आता महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी पळविण्याच्या…

नागपूर, दि. ३० डिसेंबर - महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित…

विद्यार्थ्यांनो तयारी लागा..! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केली 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या…

दिल्ली : विद्यार्थ्यांनो तयारी लागा कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CBSE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CBSE 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहे. त्याच वेळी,…

१ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार, तुमच्या खिशावरही होऊ शकतो थेट परिणाम

दिल्ली : २०२२ हे वर्ष लवकरच संपणार आहे. १ जानेवारी २०२३ पासून काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होऊ शकतो. त्याचबरोबर येत्या वर्षभरात तुम्हाला काही नवीन बदलांनाही सामोरे जावे लागू शकते. हे बदल क्रेडिट…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक ; हिराबेन मोदी यांचा संघर्षमय जीवन प्रवास.. वाचा सविस्तर

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या आई हिराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज…

वाचनाने साहित्यिक घडला जातो, अक्कलकोटमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन,…

अक्कलकोट, दि.३० : जीवनामध्ये साहित्य असले म्हणजे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, साहित्य टिकविण्यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनाने साहित्यिक घडला जातो, समाजाला साहित्यिकांची गरज मोठ्या प्रमाणात आहे. अक्कलकोट सारख्या ठिकाणी साहित्याची…
Don`t copy text!