प्रतिकूल परिस्थितीतही हिरवागार मिरचीचे पीक; बिरादार बनले नदीवाडीचे आदर्श शेतकरी !
लातूर : वृत्तसंस्था
नदीवाडी येथील शेतकरी रामदास शिवाजी बिरादार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिरची शेतीत आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते आणि अनेक…