ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

शेतकरी आर्थिक संकटात : अवकाळी व गारपीटीचा कांद्याला बसणार फटका

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे.…

माजी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य ; लोकशाहीचा आत्मा हरवतोय !

पुणे: वृत्तसंस्था लोकशाही व्यवस्थेत सध्या आपण संक्रमणाच्या काळातून जात आहोत. अनेक आव्हाने समोर आहेत. लोकशाही वाचवण्याची गरज आहे, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकशाहीचा आत्मा हरवत चालला आहे, अशी स्पष्ट चिंता माजी मुख्यमंत्री…

मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात : ३ ठार तर ८ जखमी !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना लोणंद - सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री अडीच…

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक सभापतीपदी माजी आमदार माने तर उपसभापतीपदी सुनील कळके

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी…

क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने काढली पाकिस्तानची लाज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु असून दोन्ही देशात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र त्यानंतर दोन्ही देशात संमतीने युद्धविराम जाहीर करण्यात आलं. याबाबत शनिवारी 10 मे रोजी परराष्ट्र…

पाकड्यांचे नापाक कारनामे : बीएएसएफ जवानाला आले वीरमरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज…

अखेर पाकडे झुकले ; युध्दविरामची घोषणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारत-पाकीस्तानमध्ये तणाव वाढला असतांना भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकची घबराट झाली असून आज त्यांनी स्वत:हून युध्दविरामाचा प्रस्ताव पाठविला असून आज सायंकाळपासून युध्दविराम लागू झाला आहे.…

आरोग्य विभागातील मोठी बातमी : अधिकाऱ्यांनी दिले नवीन निर्देश !

मुंबई  : वृत्तसंस्था भारत आणि पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग देखील सतर्क झाले आहेत. शुक्रवारी उच्च अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या बैठकीत डॉक्टर आणि आरोग्य…

पवारांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी असून आता शरद पवार पक्षाचा एक गट अजित पवार यांच्यासोबत येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक…

भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर देशातील ३७  विमानतळ बंद !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावानंतर आता आठ राज्यांमधील 37 विमानतळ उद्या (शनिवार)पर्यंत बंद करण्यात आले आहेत. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य…
Don`t copy text!