Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : सर्व शाळांत सीसीटीव्ही कॅमेरेसह सुरक्षा रक्षक !
मुंबई : वृत्तसंस्था
नुकताच दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे तर आता राज्यातील महायुती सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यातील प्रत्येक शाळेसाठी देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदलापूर येथील खासगी शाळेत दोन बालकांवर झालेल्या…
अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला ; शिंदेंच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य !
बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेचे नेते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अभिनेत्री राखी सावंतबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. अभिनेत्री राखी सावंतला गोळ्या घाला, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. काही…
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक : वाळू प्रतिब्रास 200 रुपये सवलत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड…
पंतप्रधान मोदींनी पाकला त्याच्या घरात घुसून मारले ; मंत्री बावनकुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
भारताने पाकविरोधात केलेली कारवाई ही केवळ ट्रेलर आहे. संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, असे सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकविरोधात करण्यात आलेल्या…
…तर भाजपच कॉंग्रेसयुक्त झाला ; कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे, असे विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. भाजपचे…
पाकिस्तानचे नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे ; बच्चू कडू यांची मोठी मागणी !
अमरावती : वृत्तसंस्था
भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी सवांद साधल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असतांना आता प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.…
‘या’ कारणाने भाजप काढणार आजपासून देशात ‘तिरंगा यात्रा’ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. तीन दिवसांच्या भारत-पाकिस्तानमधील या संघर्षानंतर १० मे रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता…
हळद सुकण्यापूर्वी नवरी महेरातून प्रियकरासोबत पसार !
बीड : वृत्तसंस्था
अंगाची ओली हळद सुकण्यापूर्वी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरी माहेरातून प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दि. ९ मे शुक्रवार रोजी केज तालुक्यात एक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला अनेक जणांची…
आज पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढला असून सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय…
पाकिस्तानात लष्कर अधिकारी दहशतवाद्यांच्या अत्यंयात्रेत सहभागी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली असून, त्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्कर अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. रविवारी (दि. ११ मे) भारताने पाकिस्तानमधील पंजाब…