ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोठी बातमी : इराण-इस्रायल युद्धात खाद्यतेलाच्या दर वाढले !

पुणे  : वृत्तसंस्था इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत असून, कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी…

कॉंग्रेसच्या नेत्याचे वादग्रस्त विधान : औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते !

मालेगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला होता आता पुन्हा एकदा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे…

खळबळजनक : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरण थेट सोलापूरपर्यत ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील ड्रग्ज तस्करीच्या चर्चा सुरु असतांना आता तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा पोलिस तपास वेगाने होताना दिसत आहे. तामलवाडी पोलिसांनी अलीकडेच सोलापूरमधून भाजप कार्यकर्ता जीवन साळुंकेला अटक…

कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याने केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ वर लिहिलेल्या एका स्तंभात त्यांनी पंतप्रधान मोदींना भारतासाठी एक प्रमुख संपत्ती म्हणून वर्णन केले आहे.…

ठाकरेंच्या नेत्यांचे नाराजीचे सूर : शरद पवारांना सोडून मोठी चूक केली  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही महिन्यापासून अनेक धक्के बसत असतांना आता आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांना सोडून चूक केली,…

धाराशिवमध्ये जमीन संपादनाचा वाद : शेतकऱ्याला पोलिसांकडून जबर मारहाण

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसेना…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठे यश : दहशतवाद्यांना आश्रय देणारे अटकेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोघांना एजन्सीने अटक केली आहे.…

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ३२ हजार शेतकऱ्यांना बसला फटका !

सोलापूर : वृत्तसंस्था नुकतेच मे महिन्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले असून, यात जिल्ह्यातील 32 हजार 415 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. नुकसानाचा पंचनामा करुन तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.…

…तर अशा लग्नात सहभागी होऊ नये ; खा.सुळे आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मुली आत्महत्या करते आणि आपण अजूनही हुंड्याविषयी बोलतोय, हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हुंडा प्रथेवर ताशेरे ओढले. तर महाराष्ट्र हुंडामुक्त व्हावा यासाठी समाजाच्या सर्व…

ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं ; मनसेच्या नेत्यांनी लगावला टोला !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूनी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता मनसेच्या नेत्यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न…
Don`t copy text!