गुरू प्रतिपदेनिमित्त वटवृक्ष मंदिरात फुलांची सजावट

अक्कलकोट दि.२८ फेब्रुवारी – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरा होणारा श्री गुरूप्रतिपदा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. आज गुरूप्रतिपदेनिमीत्त येथील वटवृक्ष मंदीरास विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील स्वामी भक्त वासुदेव पंडीत यांच्या मार्फत करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. याप्रसंगी बोलताना वासुदेव पंडीत यांनी … Read more

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सुफी संत शेख निरुद्दीन चिश्ती यांना साकडे

अक्कलकोट, दि.२७ : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा टेस्ट कोरोना पॉजिटिव आल्याने अक्कलकोट शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने थोर सूफी संत शेख नुरूद्दीन चिश्ती यांना चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची कोरोना टेस्टिंग रिपोर्ट काल पॉजिटिव्ह आल्याने अक्कलकोट शहरासह तालुका तथा जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते तथा म्हेत्रे समर्थकांत चींतेची लाट पसरली.सर्वच … Read more

… अशी असेल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेची प्रक्रिया !

  मारुती बावडे अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून रोज अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहेत.भाविकांची मागणी लक्षात घेऊन आता राज्यभरातील भाविकांसाठी ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवाही सुरू केली आहे. सध्या जगात सर्वत्र चालू असलेल्या कोरोना महामारी मुळे आणि स्वामीभक्तांच्या वाढत्या गर्दीकडे पाहून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट … Read more

अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात यंदा भविकांविना दत्त जयंती; कोरोनामुळे साध्या पध्दतीने कार्यक्रम

  अक्कलकोट,दि.२९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. सकाळी १० : ३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती … Read more

‘गाथा स्वामी समर्थांची’ मालिका लवकरच भाविकांच्या भेटीला

  अक्कलकोट, दि.२२ : आपल्या अक्कलकोट नगरीतून प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या कृपाप्रसादाने अक्कलकोटच्या सुपुत्रांनी निर्माण केलेली व लिहिलेली स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारलेली” गाथा स्वामी समर्थांची” ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या मुख्य भागांचे नामवंत कलाकारांच्या समवेत सध्या चित्रीकरण चालू आहे.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, मालिकेचे लेखक व … Read more

स्वामींचे तैलचित्र आता शंभर वर्षापेक्षा जास्त काळ टिकणार ; माजी आमदार म्हेत्रेंकडून पाहणी

  अक्कलकोट,दि.७ : स्वामीभक्तीला आध्यात्मकतेची जोड देवून चित्रकार दळी यांनी काढलेले तैलचित्रमय दर्शन म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत असल्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान येथील ज्योतिबा मंडप व शेजघर येथे चित्रकार प्रकाश दळी यांनी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या सहकार्याने तैलचित्र दर्शन कॅनव्हसवर काढल्यामुळे हे चित्र शंभर वर्षापर्यंत … Read more

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं

  पंढरपूर, दि. २६ : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने … Read more

नवरात्र महोत्सवासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

  मुंबई,दि.२९ : नवरात्र उत्सवात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून कोरोना प्रतिबंधासाठीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना कसल्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि मंडपात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी नसावी, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारने नवरात्र महोत्सवासाठी लागू … Read more

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे मोठेपण

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.श्री वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत आहेत . श्रीमदभागवताचा हा अखंड ज्ञानयज्ञ ३३ वर्षे अविरतपणे त्यांच्या हातून सुरू आहे. तसेच चातुर्मासात त्यांची ज्ञानेश्वरी प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु … Read more

अध्यात्मासह सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

  मुंबई, दि. २८:- अध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारवाणीचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांच्या निधनामुळे हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, हाडाचे शिक्षक असलेल्या ह.भ.प. उत्पात यांनी अध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय राहतानाच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सकारात्मक कामाचे योगदान दिले … Read more

Don`t copy text!