ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

गोरगरिबांना प्रतीक्षा : महायुती सरकारची आणखी एक योजना बंद होण्याच्या तयारीत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता…

जयपूरमध्ये मध्यरात्री रुग्णालयाला भीषण आग : ८ रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जयपूरमधील सवाई मानसिंग (एसएमएस) रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये रविवारी रात्री उशिरा आग लागली. या घटनेत 3 महिलांसह 8 रुग्णांचा मृत्यू झाला. ट्रॉमा सेंटरमधील न्यूरो आयसीयू वॉर्डच्या स्टोअररूममध्ये…

मोठी बातमी : वीज कर्मचाऱ्यांचा ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा राज्यव्यापी संपाचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था निर्मिती, पारेषण (ट्रान्समिशन) आणि वितरण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खाजगीकरणाला तसेच महावितरण कंपनीच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने ९ ऑक्टोबर पासून ७२…

मोठी बातमी : राज ठाकरे अचानक मातोश्रीवर दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. ही भेट कौटुंबिक निमित्ताने असली तरी, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या…

कोट्यावधी ग्राहकांना धक्का : महावितरणने केली दरवाढ लागू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आता नुकतेच सणासुदीच्या तोंडावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महावितरणने इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून वीजदरवाढ लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, व्यापारी, उद्योगपती आणि शेतकरीवर्ग सर्वच…

राज्याच्या किनारपट्टीला आणखी एक चक्रीवादळ : हवामान विभागाने दिला इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या 'शक्ती' चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी दोन नंबरचे दूरस्थ धोक्याची सूचना सिग्नल सर्व…

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था पिंजरा' या अजरामर मराठी चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि…

मी हरामखोरांना उत्तर देत नाही ; उद्धव ठाकरेंची कडवट टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी देखील रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मी गद्दार,…

मुख्यमंत्र्यांपेक्षा झेरॉक्स तरी बरी ; बच्चू कडू यांचा फडणवीसांवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मी आयुष्यात इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर पाहिला नाही, मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, झेरॉक्सच यांची निघत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री…

पण कदमांचा मेंदू गुडघ्‍यात ; ठाकरेंच्या नेत्यांनी दिले उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था दसरा मेळावा झाल्यानंतर राज्यातील दोन्ही शिवसेनेत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पात्राबाबत आरोप प्रत्यारोप सुरु असताना आज उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर हल्लाबोल चढविला आहे.   …
Don`t copy text!